अर्थसंकल्प म्हणजे गोळीबारांच्या जखमांवर साधं बँडेड - राहुल गांधी
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
थोडक्यात
- ज्यांचं सामान्य उत्पन्न 12 लाखांपर्यंत आहे, कॅपिटल गेन्स वगळता, त्यांना टॅक्स रिबेट देण्यात येईल. त्यामुळे त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही.
- निर्मला सीतारमण या अर्थमंत्री म्हणून सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधकांची घोषणाबाजी, त्यानंतर सभात्याग
- 10,000 मेडिकल सीट्स वाढवणार. पुढच्या 5 वर्षात 75 हजार सीट्स वाढवणार.
- AI शिक्षणासाठी 500 कोटींची तरतूद - AI Excellence Centers सुरू करणार
- 2014 नंतर सुरू झालेल्या 5 IIT च्या क्षमता वाढवणार.
