अर्थसंकल्प म्हणजे गोळीबारांच्या जखमांवर साधं बँडेड - राहुल गांधी

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

थोडक्यात

  • ज्यांचं सामान्य उत्पन्न 12 लाखांपर्यंत आहे, कॅपिटल गेन्स वगळता, त्यांना टॅक्स रिबेट देण्यात येईल. त्यामुळे त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही.
  • निर्मला सीतारमण या अर्थमंत्री म्हणून सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधकांची घोषणाबाजी, त्यानंतर सभात्याग
  • 10,000 मेडिकल सीट्स वाढवणार. पुढच्या 5 वर्षात 75 हजार सीट्स वाढवणार.
  • AI शिक्षणासाठी 500 कोटींची तरतूद - AI Excellence Centers सुरू करणार
  • 2014 नंतर सुरू झालेल्या 5 IIT च्या क्षमता वाढवणार.